आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगालाच केला सवाल : पाच राज्यातील निवडणूकां जाहीर, पुणे व चंद्रपूरची निवडणूक का घेत नाही?

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेत मध्यप्रदेश व राज्यस्थान सह एकूण पाच राज्यातील निवडणूकां घेत आहेत.यावरच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रश्र्न विचाराला आहे.निवडणूक आयोगाने आज पाच राज्यातील निवडणूकां जाहीर केल्या पंरंतु चंद्रपूर व पुणे लोकसभाच्या पोटनिवडणूका का जाहीर करण्यात आल्या नाही.या दोन्ही जागा मागील सहा महिन्यांपासून पेक्षा जास्त काळ रिक्त आहेत.या निवडणूक बाबत आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगालाच सवाल केला आहे. दरम्यान आदित्य ठाकरे हे पत्रकार बरोबर संवाद साधताना निवडणूक आयोगाला प्रश्र्न विचारला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Mumbai News, आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगालाच केला सवाल News, Mumbai Politics News, latest Mumbai marathi news and Headlines based from Mumbai City. Latest news belongs to Mumbai crime news, Mumbai politics news, Mumbai business news, Mumbai live news and more at Polkholnama.